आचार्य विनोबा भावे
जन्म: 11 सप्टेंबर 1895, गगोदा (रायगड)
मृत्यू: 11 नोव्हेंबर
1982
आचार्य विनोबा भावे हे
महात्मा गांधींचे "मानसपुत्र" मानले जातात, आणि त्यांचे मूळ नाव विनायक नरहर भावे होते.
संस्थात्मक योगदान:
- 1921: वर्ध्याजवळ पवनार
येथे आश्रमाची स्थापना; संम्ययोगी समाज
निर्मितीची सुरुवात.
- 18 एप्रिल 1951: भूदान
चळवळीची सुरुवात आंध्र प्रदेशातील पोचमपल्ली येथे केली.
- कांचनमुक्ती प्रयोगात
पैशाला कमी आणि श्रमाला जास्त महत्त्व दिले.
लेखन कार्य:
- महाराष्ट्र धर्म मासिक, 1923.
- गीताई – भागवतगीतेचे
समश्लोकी भाषांतर.
- मधुकर – निबंधसंग्रह.
- गीता प्रवचने –
गीतेवरील प्रवचने.
- स्वराज्य शस्त्र –
ग्रंथ.
- विचार पोथी –
तत्त्वज्ञानावर आधारित लेखन.
- जीवनसृष्टी, अभंगव्रते, गीताई शब्दार्थ
कोश.
- गीताई – धुळे येथील
तुरुंगात सांगितली, आणि सोने गुरुजींनी लिहून
घेतली.
वैशिष्ट्ये:
- वैयक्तिक
सत्याग्रहासाठी पहिले सत्याग्रही म्हणून निवडले गेले.
- गीता आणि इसपनीती या
ग्रंथांचा त्यांच्यावर विशेष प्रभाव.
- चंबळ खोऱ्यातील
दरोडेखोरांचे हृदयपरिवर्तन घडवून आणले.
- उत्तर प्रदेशातील
मंगरौठ येथे "सब भूमी गोपाल की" हा नारा दिला.
- जय जगत ही वैश्विक
एकतेची घोषणा दिली.

